• स्वानंद संस्कार वर्ग


संस्कार वर्गातील मुलांची सुट्टीच्या काळात शिविरे घेणे.

• संजीवन आश्रम


यापुढेही आश्रमातील अत्यंत गरजू अशा चार व्यक्तींचा खर्च करणे.

• माहेर


पुढील वर्षात उत्पादीत वस्तूंची वाढ करुन ३० महिलांना नियमित रोजगार देणे.

• कौटुंबिक सल्ला केंद्र


विवडलेल्या समाज जीवनाचे निकोप समाज जीवन्त परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे.

• स्वयंसिध्दा


छोट्या मुलांचे तयार कपडे, रजई यांचे उत्पादन वाढवून ४५ महिलांना नियमित काम देणे.

• स्वाद भारती


आज १० महिलांना रोजगार मिळत आहे. तो आणखी ५ जणांना मिळेल असा प्रयत्न करणे.

• स्नेह सखी


आदिवासी क्षेत्रातील ५ वाड्यांवरील व पेण शहराच्या परिसरातील महिलांना एकत्र करून सक्षम करणे.

• इंदिरा संस्कृत पाठशाला


संस्कृतचा प्रचार प्रसार करण्याचे काम असेच सुरु ठेवणे. ३० संस्कृत प्रशिक्षकतयार करणे.

• कृष्णाजी रानडे रक्तसाठा केंद्र


प्रत्येक गरजू व्यक्तीला रक्त देता येईल असा प्रयत्न करणे. यासाठी रक्तदानाचे महत्व लोकांपर्यंत पोहचवणे. रक्तदान शिविरेही वास्त प्रमाणात घेणे.

• आनंदी वसतीगृह


वसतीगृहातील मुलींना नैमितीक शिक्षणावरोवर शिवणकला, संगणक शिक्षण, वालवाडी प्रशिक्षण तसेच खाद्यपदार्थ बनविणे व नर्सिंग इत्यादींचे प्रशिक्षण देणे.

• मुक्ताई


अनुदान प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे वर्ग वाढइ.५वी ते ८ वी पर्यंत करणे. शासनाकडून वेळोवेळीमिळालेल्या सुचनांनुसार शालेय कामकाजात सुधारणा करणे.

• आगामी प्रकल्प


पेण शहराजवळ ११ गुंठे जागेत महिला सक्षमीकरणासाठी उद्योग केंद्र व प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणे. त्याचबरोबर हिंडत्या फिरत्या वृद्धांसाठी संजीवन आश्रमाची व्याप्ती करणे.

• विष्णुपंत भागवत ग्रंथालय व वाचनालय


महिला, मुलांसाठी व मोठ्यांसाठी महिन्यातून एकदा वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणणे. जेणे करुन चांगले साहित्य वाचण्याकडे कल वाढेल. मुलांसाठी वाचन वर्ग सुरु करणे.

• घाटे आरोग्य केंद्र


१० वाड्यांवरील व्यक्तींची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करणे. दरवर्षी १००० महिलांचे हिमोग्लोबीन तपासणी करून ते वाढविण्याचा प्रयत्न करणे. मेरा शहराच्या परिसरातील वस्त्यांवरही असाच प्रयत्न चालू करणे.